Posts

Showing posts with the label प्रसन्गलेखन

पहिला पाऊस, मराठी, निबंध, प्रसन्गलेखन, pahila paaus marathi vaicharik lekhan.

निबंध लेखन  वैचारिक लेखन प्रश्न :  पहिला पाऊस या विषयावर वैचारिक लेखन करा.  उत्तर :  पहिला पाऊस                      ' नेमेचि येतो मग पावसाळा ' असे आपण म्हणत असलो, तरी नियमाप्रमाणे आपण पहिल्या पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो. कार्टं त्यापूर्वी ग्रीष्माच्या भव्य कढईत आपल्या देहाची अगदी लाही लाही उडालेली असते, म्हणून म्हणून 'पहिला पाऊस' हा हवा हवासा असणारा पाहून ठरतो. कारण उकडणे जीव नकोस व्हायचा. घरात बसूनसुद्धा चैन पडत नव्हते. पाखरे झाडांच्या फांद्यांवरून बसलेली होती. दूरवर खिडकीतून माळ दिसत होता. रणरणते ऊन त्याला भाजून काढत होते. गुरे झाडाखाली विसावली होती.                       सारे कसे शांत वाटत होते; पण सुतकी वातावरण वाटत होते. तेवढ्यात अचानक एक झुळूक आली. ती कुठून तरी पाण्यावर लोळून आली होती. तो ओला स्पर्श अंगाला असा काही सुखकर वाटला ! झाडांची सुद्धा मरगळ नाहीशी झाली. तीही थोडी शहारली. पाखरांनी पंख फडफडविले. गाई-गुरे उभी राहिली. वारा सुटला, धूळ उळा...

मी पाहिलेला क्रिकेटचा सामना. प्रसंगलेखन. अनुभवलेखन. मी पाहिलेला क्रिकेटचा सामना या विषयावर प्रसंगलेखन लिहा.

प्रसंगलेखन  प्रश्न :  मी पाहिलेला क्रिकेटचा सामना या विषयावर प्रसंगलेखन लिहा. उत्तर :  मी पाहिलेला क्रिकेटचा सामना                लहानपणी मित्रांबरोबर क्रिकेटचा खेळ खेळताना मी नेहमी चिडत असे. मला आउट व्हायला आवडत नसे आणि नेहमी तेच माझ्या नशिबी येत असे. मला क्रिकेट खेळण्याची  होती तशी मला बघण्याची खूप आवड असे. खरं तर आपण अनेक सामन्यांचा थेट प्रक्षेपण दूरदर्शनवर घरबसल्या पाहतो आणि ते अशक्य असल्यास रेडिओवरून ऐकतो. पण प्रत्यक्ष मैदानात आणि तोही अगदी जवळून एखादा चुरशीचा सामना पाहण्यात आनंद काही वेगळाच असतो.               मी पाहिलेलों साच एक चुरशीचा सामना मी कधी विसरणार नाही. हा सामना म्हणजे माझ्या शालेय जीवनातील एक ऎस्मर्णीय प्रसंगच, तेव्हा मी ९वी मध्ये होतो. मंगळवार दि, ३०.३.१९ रोजी भारत-श्रीलंका यांच्यात सामना होता. माझ्या बाबांनी दोनच तिकिटे काढून आणली आणि मला म्हणाले, "मी दोनच तिकिटे काढून आणली आहेत तुझी आई आणि मी जाणार आहे, तुझी परीक्षा तोंडावर आली आहे. तू अभ्यास करत बस." पुढे ते काहीत...

अकस्मात पडलेला पाऊस या विषयावर पुढील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा. - प्रसन्गलेखन

प्रसन्गलेखन  प्रश्न :  'अकस्मात पडलेला पाऊस' या विषयावर पुढील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.  उत्तर :   अकस्मात पडलेला पाऊस                   या दिवशी भयंकर उकडत होते. सकाळी सहा वाजता सुद्धा अंगातून  होत्या. जसा जसा  लागला, तसा तसा उकाड्याने जीव हैराण होऊ लागला. पंख्याखाली उभे राहिले तरी केसांतून, हनुवटीखालून मानेवर घामाच्या धारा वाहत होत्या. जीवाची काहिली होत होती. बसून पहिले. उभे राहून पाहिले. टीव्ही पाहायचा प्रयत्न केला. तरीही मन तगमगत राहिले. चैनच पडत नव्हती.                   तेवढ्यात, भर दुपारी असतानाही अंधारून आले. आभाळभर काळेकुट्ट ढग जमा झाले. जोराचा गार गार  वार सुटला. जमिनीवरील कागदकपटे, पालापाचोळा लागला. आभाळभर पाऊसच पाऊस होता. घराशेजारी, रस्त्यावर, शेतात, डोंगरात, दरीत, सर्वत्र पाण्याचे लोट्याच्या लोट सुसाट धावू लागले. एखाद्या अवखळ दांडगट मुलाप्रमाणे पाऊस हुंदडत होता. आम्ही मुले सुद्धा त्यांच्या अवखळपणात सामील झालो. मनसोक्त नाचू लागलो....